राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा इशारा आणि पावसाचे संकेत
कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा ‘अलर्ट’ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. विशेषतः १४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. या भागात हवेतील आर्द्रता जास्त असल्याने नागरिकांना घामामुळे होणारा त्रास अधिक जाणवेल. १५ फेब्रुवारीला हाच … Read more



